Category: Uncategorized
-
संगोपन
मुले ही देवाघरची फुले असतात. फुले जशी नाजुक आणि कोवळी असतात. तसे लहान मुलांचे तन आणि मन नाजुक आणि कोवळे असते. एका छोट्याशा रोपट्या ला थोडेसे प्रेम , सूर्यप्रकाश आणि पाणी यांची गरज असते. तसेच आपल्या लहान बाळांना आईच्या प्रेमाची आणि त्यांच्या काळजीची जास्त गरज असते. प्रसुती च्या वेळी बाळाच्या शरीराची उष्णता नष्ट होते. आपल्या…
-
” मैं अपनी favourite हूँ “
आपण कसे आहोत यापेक्षा आपण कसे दिसतो … आपले कपडे कसे आहेत हे सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. मुलगा असो किंवा मुलगी … कोणीही या अशा लोकांच्या नजरेतून सुटत नाही. जन्म झाल्यावर , आपण सगळेच खूप cute, गोड आणि गोंडस असतो. जसे मोठे होत जातो तसा आपला खरा चेहरा समोर येत जातो. मग सावळा –…
-
ती
अरे संसार संसार , जसा तवा चुल्यावर , आधी हाताला चटके, मग मिळते भाकर ही बहिणाबाई ची कविता तिची संसारातील आपल्याला ओळख करून देते. घड्याळ्याच्या काट्यावर चालत असते ती… फक्त इतरांसाठी… सगळ्याच्या वेळा सांभाळता सांभाळता स्वतः ला वेळ द्यायचे विसरून जाते ती. चेहर्यावरची रेषही न हलता घरातल्या माणसांसाठी झटणारी ती, एखाद्या super women सारखी वावरत…
-
आपली माणसे
अनेक भाषा आणि अनेक जाती हे जरी खरे असले तरी अनेक माणसे आणि त्यांच्या जाती हे पण तितकेच खरे आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव जरी वेगळा असला तरी category wise माणसांचे स्वभाव असतात हे मला समजायला कदाचित थोडा उशीर झाला असावा. काही माणसे समजूतदार category मध्ये असतात. ज्यांना इतर माणसांना समजून घ्यावेच लागते त्यांच्या या समजूतदार…
-
बाईपण
माझ्या लहानपणी T V वर ” बंदिनी ” नावाची एक मराठी serial लागत असे. ती बघताना माझी आई नेहमी रडायची. स्त्री आणि तिची दुःख यांची छान सांगड घातली होती त्या serial मध्ये… लहानपणी आपण आपल्या कोषात असतो. त्यामुळे अशा गोष्टी पासून फार लांब असतो. दुनियादारी जेव्हा समजायला लागते तेव्हा अनेक लोकांना आपली काळजी वाटायला लागते.…
-
Respect
नाते कोणतेही असो त्यात मानसन्मान नसेल तर ते नाते पोकळ होवून जाते. “मानसन्मान ” हा खूप जड शब्द आहे. Actually “Respect” हा शब्द एकदम correct आहे. नवरा आणि बायको चे नाते प्रेम आणि विश्वास यावर अवलंबून असले तरी सर्वात महत्त्वाचे आहे.. त्या दोघांनी एकमेकांचा respect करणे. मनापासून respect असेल तर नात्याला तडा कधीही जात नाही.…
-
किल्ला
महाराष्ट्राचे दैवत आणि इतिहासातील महान शूरवीर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शासन काळात जवळपास 360 किल्ले जिंकले… आपल्या जिवाची बाजी लावून जिंकलेले हे किल्ले आणि त्यांच्या महाराजांच्या जिवंत स्मारकाची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. अशा संपत्तीची देखभाल करणे हे आपले प्रामाणिक कर्तव्य आहे. आपणच आपला मराठी बाणा जतन करणे गरजेचे आहे. पूर्वी…
-
लोहपुरुष
आपल्या भारत देशात अनेक सुंदर प्रकल्प आहेत. जे खरंच वाखाणण्या सारखे आहेत. त्यात इतिहास कालीन किल्ले आणि मान्यवर व्यक्तीचे उभारलेले पुतळे माझ्यासाठी खूप अचंबित करणारी आदर युक्त गोष्टी आहेत. जगातील सर्वात उंच म्हणजे 182 मीटर उंचीचा सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा, त्यांच्या कार्याच्या भव्यतेची साक्ष देणाराच आहे. 20 हजार चौरस मीटर क्षेत्रा मध्ये नर्मदा…
-
Myself
शाळेत असताना आपण एक निबंध लिहायचो. ” Myself ” स्वतः बद्दल लिहताना थकत नव्हतो. आपले नाव, वय, आई चे नाव, वडीलांचे नाव , आपले छंद, friends आणि आपला आवडता विषय. Myself निबंध वाचताना तेव्हा खूप छान वाटायचे. पण जसे मोठे होत जातो तसे आपण अनेक नात्यात गुरफटून जातो. सगळी नाती निभावतो पण स्वतः शी असणारे…